कोरोनापुणे

परदेशातून सहा हजारांवर नागरिक मायदेशी : सौरभ राव

महाबुलेटिन नेटवर्क
पुणे : वंदेभारत या मिशनअंतर्गत पाचव्या टप्प्यापर्यंत आज पाच ऑगस्ट अखेर परदेशातून   6 हजार 313 नागरिकांचे आगमन मायदेशी झालेले आहे. पाचव्या  टप्प्यामध्ये 10 मे 2020 ते आज अखेर 215 व्यक्तींचे आगमन झाले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 5 हजार 294 सातारा जिल्हयातील 348,  सांगली जिल्हयातील 254, सोलापूर जिल्हयातील 301  तर कोल्हापूर जिल्हयातील 331 व्यक्तींचा समावेश असल्याची   माहिती विभागीय आयुक्त्   सौरभ राव  यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!