कोरोना

परदेशातून सहा हजारांवर नागरिक मायदेशी : सौरभ राव

महाबुलेटिन नेटवर्क
पुणे : वंदेभारत या मिशनअंतर्गत पाचव्या टप्प्यापर्यंत आज पाच ऑगस्ट अखेर परदेशातून   6 हजार 313 नागरिकांचे आगमन मायदेशी झालेले आहे. पाचव्या  टप्प्यामध्ये 10 मे 2020 ते आज अखेर 215 व्यक्तींचे आगमन झाले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 5 हजार 294 सातारा जिल्हयातील 348,  सांगली जिल्हयातील 254, सोलापूर जिल्हयातील 301  तर कोल्हापूर जिल्हयातील 331 व्यक्तींचा समावेश असल्याची   माहिती विभागीय आयुक्त्   सौरभ राव  यांनी दिली.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

21 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.