महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : भामा आसखेड धरणातून चाकण शहरास पूर्णवेळ पाणी मिळावे, हे स्वप्न खेड तालुक्याचे मा. आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांनी पाहिले होते. अनेक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर चाकणकरांचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. ६० कोटी रुपये खर्चाच्या चाकण पाणीपुरवठा योजनेला मंगळवारी ( दि. ८ ) तांत्रिक मान्यता मिळाली आहे. भाऊंच्या निधनानंतर यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पाठपुरावा केला. याबाबतचे अधिकृत पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता संजय पाठक यांनी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे यांना दिले आहे. यासाठी नगरपरिषदेतील सर्व पक्षीय नगरसेवकांचे सहकार्य लाभले.
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.