महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : उजनी धरणाच्या वरील धरणक्षेत्रात पडलेल्या पावसाचे पाणी वाहून भीमा नदीत येवू लागल्याने उजनी पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाचे पाणी वाहून येत होते. त्या प्रमाणात पाण्याच्या पातळीत वाढ होती. दोन दिवसांपासून पाणी मोठ्या प्रमाणात येवू लागले. त्यामुळे नदीकाठावरील पाण्यात बुडालेल्या विद्युत मोटारी पाण्याबाहेर काढण्याची शेतक-यांची लगबग सुरु झाली आहे. मासेमारांना पाणी वाढल्याचा फायदा होवू शकतो, या संदर्भात बोलताना माश्यांचे आडत व्यापारी दत्तात्रय व्यवहारे यांनी सांगितले की,पाणी वाढत असल्याच्या कालावधीत चांगल्या प्रमाणात मासे ही वाहून येतात. पाणी स्थिर झाल्यानंतर मासे वाहून येण्याचे प्रमाण मंदावते.
—–
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
This website uses cookies.