महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक, राजगुरूनगर येथील हॉटेल समाधान खानावळचे मालक व खेड तालुक्यातील जऊळके गावचे माजी सरपंच मच्छिन्द्रशेठ बबनराव बोऱ्हाडे यांचे आज रविवार ( दि. २८ मार्च ) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने बैलगाडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी पुणे व नगर जिल्ह्यातील बैलगाडा घाटांमध्ये अनेकदा ‘घाटाचा राजा’ किताब पटकावले.
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.