महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक, राजगुरूनगर येथील हॉटेल समाधान खानावळचे मालक व खेड तालुक्यातील जऊळके गावचे माजी सरपंच मच्छिन्द्रशेठ बबनराव बोऱ्हाडे यांचे आज रविवार ( दि. २८ मार्च ) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने बैलगाडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी पुणे व नगर जिल्ह्यातील बैलगाडा घाटांमध्ये अनेकदा ‘घाटाचा राजा’ किताब पटकावले.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.