महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक, राजगुरूनगर येथील हॉटेल समाधान खानावळचे मालक व खेड तालुक्यातील जऊळके गावचे माजी सरपंच मच्छिन्द्रशेठ बबनराव बोऱ्हाडे यांचे आज रविवार ( दि. २८ मार्च ) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने बैलगाडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी पुणे व नगर जिल्ह्यातील बैलगाडा घाटांमध्ये अनेकदा ‘घाटाचा राजा’ किताब पटकावले.
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.