महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक, राजगुरूनगर येथील हॉटेल समाधान खानावळचे मालक व खेड तालुक्यातील जऊळके गावचे माजी सरपंच मच्छिन्द्रशेठ बबनराव बोऱ्हाडे यांचे आज रविवार ( दि. २८ मार्च ) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने बैलगाडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी पुणे व नगर जिल्ह्यातील बैलगाडा घाटांमध्ये अनेकदा ‘घाटाचा राजा’ किताब पटकावले.
रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…
शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…
बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…
शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…
गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…
This website uses cookies.