जय किसान चा स्वर
तेंव्हा होता निनादला
धन धान्य समृध्दीने
देश होता माझा भला॥१॥
देश सुजल सफल
राष्ट्र गीतात उरला
शेती पासून बळीही
दुरावत हा चालला॥२॥
कधी ओला कधी सुका
काळ दुष्काळाचा आला
बघ यंत्राने मानव
बळी गेला आळसाला॥३॥
जाऊ नये आळस हा
बघ बैला कळसाला
म्हणूनच आठवला
काळ मला तुझा पैला॥४॥
— निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
🐂🐂 🐂🐂🐂🐂 🐂🐂
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.