महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांतील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Elections of Gram Panchayats) जाहीर केल्या आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याचे सांगितले आहे. या ग्रामपंचायतनिवडणुकीची मतमोजणी 14 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदासरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे.
# निवडणूक कार्यक्रम कसा असेल ?
दरम्यान, महाराष्ट्र्रातील मोठ्या राजकीय घडामोडीनंतर या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष त्यासाठी जोरलावणार आहेत. त्यामुळे या निवडणुका चांगल्याच रंगतदार होतील, असा एकंदरीत अंदाज वर्तविला जात आहे.
0000
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.