महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : भामा आसखेड धरणातून चाकण शहरास पूर्णवेळ पाणी मिळावे, हे स्वप्न खेड तालुक्याचे मा. आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांनी पाहिले होते. अनेक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर चाकणकरांचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. ६० कोटी रुपये खर्चाच्या चाकण पाणीपुरवठा योजनेला मंगळवारी ( दि. ८ ) तांत्रिक मान्यता मिळाली आहे. भाऊंच्या निधनानंतर यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पाठपुरावा केला. याबाबतचे अधिकृत पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता संजय पाठक यांनी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे यांना दिले आहे. यासाठी नगरपरिषदेतील सर्व पक्षीय नगरसेवकांचे सहकार्य लाभले.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.