महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : भामा आसखेड धरणातून चाकण शहरास पूर्णवेळ पाणी मिळावे, हे स्वप्न खेड तालुक्याचे मा. आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांनी पाहिले होते. अनेक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर चाकणकरांचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. ६० कोटी रुपये खर्चाच्या चाकण पाणीपुरवठा योजनेला मंगळवारी ( दि. ८ ) तांत्रिक मान्यता मिळाली आहे. भाऊंच्या निधनानंतर यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पाठपुरावा केला. याबाबतचे अधिकृत पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता संजय पाठक यांनी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे यांना दिले आहे. यासाठी नगरपरिषदेतील सर्व पक्षीय नगरसेवकांचे सहकार्य लाभले.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.